एकदा राहुलजी एका गरीब शेतकऱ्याच्या
घरी जातात.
त्यांना त्यांच्या समस्या जाणून
घ्यायच्या असतात.
तेवढ्यात एक मुलगा येतो आणि म्हणतो, “साहेब,
ह्यावर्षी वर्षामुळे सगळी पिक खराब झाली बघा.”
राहुल : त्या वर्षाच्या आई-वडिलांना
बोलवा. मी बोलतो त्यांच्याशी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.